Saturday, October 2, 2010
(7) रोगापासुन मुक्ती
शंकरराव नावाचा एक गृहस्थ क्षय रोगा मुळे बेजार झाला होता. वैद्यांच औषध सुद्धा लागू होत नव्हतं. स्वामींना अंतरज्ञानांनी हे कळतं.इकडे वैद्य बुवा शंकररावांना गाणगापुरास जायला सांगतात.
स्वामी शंकररावांना स्वप्नात दृष्टांत देऊन ,अक्कलकोटास यायला सांगतात.
पण शंकरराव विभिन्न विकल्प काढून, तर्क-कुतर्क करून अक्कलकोटास यायला तयार नसतो. पण शेवटी आपल्या पत्नींच्या आग्रहाखातर अक्कलकोटास यायला तयार होतो.
स्वामी त्याला पाहिल्या बरोबर रागावतात."विश्वास नाही तरी का आला?" ,असं म्हणून परतायला सांगतात.
निराश शंकराव पत्नी सह परततो. वाटेत सुंदराबाई त्यांना अडवते, आपण स्वामींना म्हणून रोग बरा करवीन, अशी हामी देते.त्याबद्दल ती २०००रु. ची मागणी करते.
शंकरराव १०,००० रु द्यायला तयार होतो.
स्वामी शंकररावांना मुसलमान लोकांच्या कब्रीस्तानात बरोबर घेऊन जातात. कब्रीस्तानात का आणलं म्हणून ,शंकरराव दचकतात ,सुंदराबाई शंका काढतात.
तितक्यात स्वामी तिथे बिछावलेल्या फुलांच्या शय्येवर झोपतात. बाळप्पा शंकरारावना तुमचा रोग संपला असं सांगतात.इकडे शंकररावांना पण प्रचीती येते.
स्वामी तत्काळ उठून शंकरावना, शंका गेली का असं विचारतात.
मग स्वामी शंकररावांना तीन गोष्टी करायला सांगतात. पहिली फकीराना अन्नदान. दुसरी एका अधिकारी मुस्लीम व्यक्ती च्या समाधीवर फुलमाळा चढवायला .तिसरी कडू लिंबाच्या पाल्यात मिरे घालून खायला सांगतात.
इकडे शंकर राव, सुंदर बाईला दिलेलं वचन म्हणून स्वामींना १०,००० रु द्यायला जातो. चोळप्पा व सुंदराबाई तो पैसा आपल्याला मिळावं असं म्हणून पाहतात.
पण स्वामी शंकररावाला त्या पैशानी एक मठ गावाबाहेर बांधायला सांगतात.
शंकराव गावात मठ बांधायला म्हणतो पण स्वामी कटाक्षांनी त्याला गावाबाहेर राम मंदिराजवळ मठ बांधायला सांगतात.
बोध: या जन्मी माणसाचा सद्गुरू वर विश्वास नसला तरी पूर्व जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरू स्वता होवून भक्तांचे संकट दूर करतो.
(6) गोसाव्याची मनोकामना
स्वामी निद्रेत असतात आणी बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात.
लोणी खाऊन संतुष्ट भावानी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात.
बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात.
स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे.आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन,तन मन आणि धनानि केलेलं समर्पण
म्हणझे भक्ती."
तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता.त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदेव कळा निघायच्या.
पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती,
गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू,असा निश्चय करतो.गोसावी पोटदुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वाराकेसाठी निघतो.
द्वारकेला जातांना रात्री स्वामी, संन्यासाच्या रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात.
गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो.
स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात-"क्यो द्वारका जा रहे थे ना?यहा अक्कलकोट कैसे पहुचे?
गोसावी विस्मित होतो.
स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कशे राहणार?
गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो.
गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे,आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही.
स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात-
"हा पाला रोज वाटून खात जा"
काही दिवसांनी गोसावी येउण पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो.
स्वामी म्हणतात-'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.
ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.
लोणी खाऊन संतुष्ट भावानी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात.
बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात.
स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे.आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन,तन मन आणि धनानि केलेलं समर्पण
म्हणझे भक्ती."
तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता.त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदेव कळा निघायच्या.
पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती,
गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू,असा निश्चय करतो.गोसावी पोटदुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वाराकेसाठी निघतो.
द्वारकेला जातांना रात्री स्वामी, संन्यासाच्या रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात.
गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो.
स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात-"क्यो द्वारका जा रहे थे ना?यहा अक्कलकोट कैसे पहुचे?
गोसावी विस्मित होतो.
स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कशे राहणार?
गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो.
गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे,आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही.
स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात-
"हा पाला रोज वाटून खात जा"
काही दिवसांनी गोसावी येउण पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो.
स्वामी म्हणतात-'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.
ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.
(5) परमार्थात स्त्री-पुरुष भेद नसतो
नारायणबुवा, भीमाशंकराहुन स्वामीदर्शनाला येतात. स्वामी नारायणबुवांना काही दिवस मुक्काम करा असं सांगून, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची
जवाबदारी चोळप्पा वर सोपवतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्या मुळे चोळप्पाला प्रश्न पडतो, अंतर्ज्ञानी स्वामी हे जाणून मालोजीराव राजाकडून ५ रु प्रतीमाह चा मेहनताना
प्रदत्त करवतात.
नारायणबुवांचा नियम होता, दर रात्री पार्थिव शिवलिंग घडवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचं.
हा नियम त्यांचा ४० वर्ष पासून चालू होता.
नारायणबुवा चोळप्पाला म्हणतात कि शिवपूजनामुळेच स्वामीभेटी चा योग घडून आला आहे. या शिव उपकारा मुळे ते आजन्म हे व्रत आचरणार आहे.
काही भक्त बाळप्पांना जबरी नी राधाबाई नावाच्या एका नर्तकीच्या नृत्य-कार्यक्रमाला नेतात.
नृत्य होतांना बाळप्पा मान खाली घालून बसून राहतात.
राधाबाई नृत्य कार्यक्रमानंतर बाळप्पांना बोलावते आणी नृत्य कसं वाटलं विचारते.
बाळप्पा म्हणतात- "मी तुमचं नृत्य पाहिलच नाही कारण माझ्या मनात आणी शरीरात स्वामींच अधिष्ठान आहे,
तिथे कोणी दुसरा शिरू शकत नाही."
राधाबाईसाठी बाळप्पाच अशी पहिली व्यक्ती असते जी तिच्या रुपावर भूललेली नसते.
बाळप्पा स्वामींच वर्णन करतात "-स्वामी सुर्यासारखे तेजपुंज आहे, अजानबाहू आहे, गुलाबासारख्या सुंदर शरीराचे आहे."
"तुमची आणी स्वामींची तुलनाच होऊ शकत नाही,तुम्ही स्वामींच्या पासंगालाही पुरणार नाही."
राधाबाई भडकते आणी मनात विचार करते कि बाळप्पांच्या डोळ्यावरची स्वामी-पट्टी उतरवलीच पाजीझे.
दुसऱ्या दिवशी राधाबाई नटून-सजुन स्वामींना नामोहर्रम करण्याच्या उद्देशांनी निघते.
इकडे नारायणबुवा तल्लीन भावांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात, स्वामी जवळ येऊन त्यांना स्मितमुद्रेनी निरखून पाहतात,पण नारायणबुवाना
ह्याची जाणीव होत नाही.
जेव्हा नारायणबुवा स्वामी जवळ दर्शनाला येतात,तेव्हा स्वामी पद-प्रहारांनी नारायणबुवांना पाडून देतात.
नारायण बुवा विचारता-"माझं काही चुकलं आहे का?"
स्वामी म्हणतात -"शिव पूजन करताना आम्ही जातींनी आले होतो पण आमच्यावर लक्ष्य गेले नाही."
"शिवलिंग कुठून आणतो ?"
नारायण बुवा उत्तर देतात- "मी स्वत: घडवतो."
स्वामी आमच्या समोर शिवलिंग घडव, अशी आज्ञा देतात.
काहीही केल्या नारायणबुवांना शिवलिंग घडवण्यात यश येत नाही.
स्वामी मग समझ देतात- "अरे मूर्तीपूजा देवावर ध्यान केंद्रित करायची पहिली पायरी असते,सर्व-सामान्यांनी भक्ती मार्गा कडे वळावे
ह्या साठी मूर्ती पूजा असते."
"तू ती पातळी केव्हाची पार केली आहे, तुझी पातळी पुढची आहे, पुढे जा, देवाची मानस पूजा करत जा."
नारायणबुवा प्रांजळ स्वरात कबुली देतात- "मी आजपासून मूर्तीपूजा बंद करणार व आजन्म तुमची सेवा व नामस्मरण करणार."
तेव्हाच राधाबाई तिथे येते व सरळ स्वामींना प्रश्न करते- "तुम्हीच का स्वामी समर्थ?"
स्वामी विचारात-"राधे स्त्री-पुरुषात काय अंतर असतं
राधाबाई लाजते.
स्वामी म्हणतात-"राधे लाजू नको ,षड्रिपू दोघात असतात,स्त्री -पुरुष दोन्ही हसतात व रडतात
मग अंतर काय.
राधाबाई ओशाळून उत्तर देते- स्त्री कडे वक्ष स्थळ असतं ते पुरुषाकडे नसतं
स्वामी समझवतात- "तुम्ही लोकं देहाचाच विचार करतात आणी इथेच मात खातात"
तुला अजून स्त्रीत्वाचा अर्थ कळला नाही आहे,तुला आहे तो अहंकार,तो गेल्यावरच तुझी मोक्षवाट मोकळी
तू आपले स्त्री अवयव या नारायण ब्राह्मणाला दान कर आणी आपली वाट मोकळी कर.
राधाबाई ओशाळून,लाजून स्वामी वाक्याचं गांभीर्य न समझता परतते
घरी आल्यावर तिला जाणीव होते कि तिचे स्त्री अवयव नाहीसे झाले आहे.
ती स्वामींची करुणा भाकते-"स्वामी क्षमा करा "
स्वामी तिथे प्रगत होतात आणी म्हणतात-
राधे सुंदर शरीराचं समाधान असावं, अहंकार नाही.
सोंदर्य आज आहे उद्या नाही,पण भक्ती चीर काळ टिकते.
शारीर सोंदर्य देवाचे वरदान पण मनाचे सोंदर्य ही स्वताची कमाई असते.
चार दिवसाच्या लावण्यावर किती काळ लोकांना भूलवेल,सुरकुत्या पडल्यावर सर्वलोकं पाठ फिरवेल.
मनाच्या सोन्दार्यांनी देवभक्ती केली तर देव सावळी सारखा आजन्म रक्षण करेल
राधाबाई वचन देते-आता नृत्य-गायन कलेचा उपयोग फक्त देव-भक्ती साठी करीन.
वचन दिल्यावर तिला तिचे नाहीसे झालेले अवयव पुन: प्राप्त होतात.
बोध: सद्गुरूची सत्व परीक्षा पाहू नये.
जवाबदारी चोळप्पा वर सोपवतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्या मुळे चोळप्पाला प्रश्न पडतो, अंतर्ज्ञानी स्वामी हे जाणून मालोजीराव राजाकडून ५ रु प्रतीमाह चा मेहनताना
प्रदत्त करवतात.
नारायणबुवांचा नियम होता, दर रात्री पार्थिव शिवलिंग घडवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचं.
हा नियम त्यांचा ४० वर्ष पासून चालू होता.
नारायणबुवा चोळप्पाला म्हणतात कि शिवपूजनामुळेच स्वामीभेटी चा योग घडून आला आहे. या शिव उपकारा मुळे ते आजन्म हे व्रत आचरणार आहे.
काही भक्त बाळप्पांना जबरी नी राधाबाई नावाच्या एका नर्तकीच्या नृत्य-कार्यक्रमाला नेतात.
नृत्य होतांना बाळप्पा मान खाली घालून बसून राहतात.
राधाबाई नृत्य कार्यक्रमानंतर बाळप्पांना बोलावते आणी नृत्य कसं वाटलं विचारते.
बाळप्पा म्हणतात- "मी तुमचं नृत्य पाहिलच नाही कारण माझ्या मनात आणी शरीरात स्वामींच अधिष्ठान आहे,
तिथे कोणी दुसरा शिरू शकत नाही."
राधाबाईसाठी बाळप्पाच अशी पहिली व्यक्ती असते जी तिच्या रुपावर भूललेली नसते.
बाळप्पा स्वामींच वर्णन करतात "-स्वामी सुर्यासारखे तेजपुंज आहे, अजानबाहू आहे, गुलाबासारख्या सुंदर शरीराचे आहे."
"तुमची आणी स्वामींची तुलनाच होऊ शकत नाही,तुम्ही स्वामींच्या पासंगालाही पुरणार नाही."
राधाबाई भडकते आणी मनात विचार करते कि बाळप्पांच्या डोळ्यावरची स्वामी-पट्टी उतरवलीच पाजीझे.
दुसऱ्या दिवशी राधाबाई नटून-सजुन स्वामींना नामोहर्रम करण्याच्या उद्देशांनी निघते.
इकडे नारायणबुवा तल्लीन भावांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात, स्वामी जवळ येऊन त्यांना स्मितमुद्रेनी निरखून पाहतात,पण नारायणबुवाना
ह्याची जाणीव होत नाही.
जेव्हा नारायणबुवा स्वामी जवळ दर्शनाला येतात,तेव्हा स्वामी पद-प्रहारांनी नारायणबुवांना पाडून देतात.
नारायण बुवा विचारता-"माझं काही चुकलं आहे का?"
स्वामी म्हणतात -"शिव पूजन करताना आम्ही जातींनी आले होतो पण आमच्यावर लक्ष्य गेले नाही."
"शिवलिंग कुठून आणतो ?"
नारायण बुवा उत्तर देतात- "मी स्वत: घडवतो."
स्वामी आमच्या समोर शिवलिंग घडव, अशी आज्ञा देतात.
काहीही केल्या नारायणबुवांना शिवलिंग घडवण्यात यश येत नाही.
स्वामी मग समझ देतात- "अरे मूर्तीपूजा देवावर ध्यान केंद्रित करायची पहिली पायरी असते,सर्व-सामान्यांनी भक्ती मार्गा कडे वळावे
ह्या साठी मूर्ती पूजा असते."
"तू ती पातळी केव्हाची पार केली आहे, तुझी पातळी पुढची आहे, पुढे जा, देवाची मानस पूजा करत जा."
नारायणबुवा प्रांजळ स्वरात कबुली देतात- "मी आजपासून मूर्तीपूजा बंद करणार व आजन्म तुमची सेवा व नामस्मरण करणार."
तेव्हाच राधाबाई तिथे येते व सरळ स्वामींना प्रश्न करते- "तुम्हीच का स्वामी समर्थ?"
स्वामी विचारात-"राधे स्त्री-पुरुषात काय अंतर असतं
राधाबाई लाजते.
स्वामी म्हणतात-"राधे लाजू नको ,षड्रिपू दोघात असतात,स्त्री -पुरुष दोन्ही हसतात व रडतात
मग अंतर काय.
राधाबाई ओशाळून उत्तर देते- स्त्री कडे वक्ष स्थळ असतं ते पुरुषाकडे नसतं
स्वामी समझवतात- "तुम्ही लोकं देहाचाच विचार करतात आणी इथेच मात खातात"
तुला अजून स्त्रीत्वाचा अर्थ कळला नाही आहे,तुला आहे तो अहंकार,तो गेल्यावरच तुझी मोक्षवाट मोकळी
तू आपले स्त्री अवयव या नारायण ब्राह्मणाला दान कर आणी आपली वाट मोकळी कर.
राधाबाई ओशाळून,लाजून स्वामी वाक्याचं गांभीर्य न समझता परतते
घरी आल्यावर तिला जाणीव होते कि तिचे स्त्री अवयव नाहीसे झाले आहे.
ती स्वामींची करुणा भाकते-"स्वामी क्षमा करा "
स्वामी तिथे प्रगत होतात आणी म्हणतात-
राधे सुंदर शरीराचं समाधान असावं, अहंकार नाही.
सोंदर्य आज आहे उद्या नाही,पण भक्ती चीर काळ टिकते.
शारीर सोंदर्य देवाचे वरदान पण मनाचे सोंदर्य ही स्वताची कमाई असते.
चार दिवसाच्या लावण्यावर किती काळ लोकांना भूलवेल,सुरकुत्या पडल्यावर सर्वलोकं पाठ फिरवेल.
मनाच्या सोन्दार्यांनी देवभक्ती केली तर देव सावळी सारखा आजन्म रक्षण करेल
राधाबाई वचन देते-आता नृत्य-गायन कलेचा उपयोग फक्त देव-भक्ती साठी करीन.
वचन दिल्यावर तिला तिचे नाहीसे झालेले अवयव पुन: प्राप्त होतात.
बोध: सद्गुरूची सत्व परीक्षा पाहू नये.
Subscribe to:
Posts (Atom)