गणेश सोहनी नावाचा एक अम्मलदार होता. तो श्रीमंत घराण्याचा होता.गावात त्याचं नावलौकिक होतं.
त्याची पत्नी शारदा देखणी आणी पती-परायण होती.
त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र पण होता.
इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतांनाही तो एका सुगंध नावाच्या भाविणीच्या प्रेमात पडला होता.
आपल्या संसाराकडे दुर्लक्ष्य करुन तो पूर्ण पणे तिच्या प्रेमात गुंतला होता.
त्याची आई त्याला समझावते तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.
त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समझवतो पण गणेश उलट त्यांच्याशिच उर्मटपणे वागतो.
खुद्द स्वामी साधूरुपात त्याला समझ देतात तरीही तो स्वामीआज्ञा दुमानत नाही.
त्याच्या या कृष्णकृत्या मुळे श्रीपाद आणी शारदाला लोकांच नाही-नाही ते ऐकाव लागत,पण काहीही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही.
शेवटी गणेशची आई स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी त्यांना एक उपाय योजना सांगतात.
त्या प्रमाणे स्वामी त्याचं दिवशी गणेशच्या घरी येतात. गणेश सुद्धा तातडीनी येतो आणी स्वामी चरणी नतमस्तक होतो.
स्वामी ताडकन तिथुन उठतात आणी परततात.
गणेशनी विचारल्यावर ते म्हणतात:- "तुझ्या कडे आम्हाला विटाळ होतो!".
बाळप्पा, गणेशला स्वामींचा इशारा 'भावीणीचा त्याग कर', असं आहे , सांगतात.
तरीही गणेश हे मान्य करायला तैयार नसतो.
शेवटी गणेश ची आई त्याला घरा बाहेर काढते,
गणेश सरळ सुगंधा कडे जातो.
तिथे सरकारी शिपाई येऊन सांगतो कि सरकारनी त्याचावर अफरा-तफरीचा आळ लावून बडतर्फ केलं आहे.
इतकच नाही त्याची सर्व माल-मत्ता आणी संपत्ती पण जब्त केली आहे.
हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खंर रूप समोर येतं, ती गणेशला नाही-नाही ते बोलते
आणी गरीब झाल्यामुळे त्याची विटंबणा करते.
शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हकलण्यात येतं.
गणेश घरी परततो. तिथे परतून तो घरच्यांची क्षमा मागतो.
तिथे त्याला कळतं कि शिपाई जे म्हणाला तस काहीही झालं नाही आहे.
गणेश ची आई म्हणते:-" अरे तुझ्या डोळ्यावर आलेलं झापड काढण्या साठीच ही स्वामींनी लीला केली आहे."
तु त्या भाविणीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजनाना विसरला होता.आपलं कर्तव्य विसरला होता."
सर्व लोकं स्वामींकडे जातात.
स्वामी म्हणतात:-" अरे मोहापासुन सावध राहिलं पाहिजे, मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठ्ठी बाधा आहे.
त्याच्या आहारी गेलो तर अधोपतन निश्चित असतं."
Thursday, December 16, 2010
Saturday, December 4, 2010
(40)वृक्ष वल्ली आम्हा सोयरी
गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या बायकोच नाव वसुधा होतं.
थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता.
एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो, स्वामी आजच तुझ्या कडे येऊ असं सांगतात.
गणपत आनंदानी घरी परततो.गणपत च्या घरात त्याचं दिवशी त्याची सासुबाई येते.
गणपत च्या घरा बाहेर एक कडू लिम्बाचं झाड असतं.त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो.
आल्या बरोबर वसुधाची आई वसुधा ला त्या झाडा ला कापव असा आग्रह धरते.
तिच्या मते भरलेल्या आणी सुखात नांदणाऱ्या घरा समोर असं झाड नको.
तिच्या फार आग्रहानी वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते.
स्त्री हट्टा पुढे हार पत्करून नवरा झाड कापवायला तैयार होतो.
लाकुडतोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तीथे येतात.
आल्याबरोबर ते गणपत ला फार रागावतात:- " मुर्खा...! गाढवा !
अरे हिरव्या गार झाडाला कशाला कापवतो आहे. अरे वृक्षा मुळेच आपल्याला प्राण वायू मिळते.
अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नाय- नाट होतो.
अरे अश्या झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात."
असं म्हणुन स्वामी तिथुन ताडकन निघून जातात.
सर्व जण स्वामींच्या मागे जातात.
स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात त्यांच्या काना जवळ रक्ताच्या धारा वाहत असतात.
गणपत च्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात.
गणपत पण म्हणतो-" माझ काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच."
तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो, वाहणारं रक्त थांबतं.
सर्व थक्क होतात.
स्वामी म्हणतात:-" आम्हाला घाव नव्हताच आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता.
तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झालं तसाच परिणाम तुम्ही लोकं दुसऱ्याच्या बोलण्यानी करुन घेतात.
गणपत च्या सासूनी आपल्या शब्दांनी वसुधा वर केला आणी वसुधानी तसाच परिणाम गणपत वर केला.
त्या परिणामा पाई गणपत वृक्ष्य हत्या सारखं महापाप करायला निघाला होता.
अरे दुसऱ्यांच ऐका पण आचरणात आणल्या पूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, विवेकानी त्या सल्ल्याची पारख करा,त्या आधी
आचरणात आणू नका.
अरे निसर्गाशी पाहिजे तस वागतात मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात."
गणपत आणी त्याचे परिजन स्वामींची क्षमा मागतात.
थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता.
एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो, स्वामी आजच तुझ्या कडे येऊ असं सांगतात.
गणपत आनंदानी घरी परततो.गणपत च्या घरात त्याचं दिवशी त्याची सासुबाई येते.
गणपत च्या घरा बाहेर एक कडू लिम्बाचं झाड असतं.त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो.
आल्या बरोबर वसुधाची आई वसुधा ला त्या झाडा ला कापव असा आग्रह धरते.
तिच्या मते भरलेल्या आणी सुखात नांदणाऱ्या घरा समोर असं झाड नको.
तिच्या फार आग्रहानी वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते.
स्त्री हट्टा पुढे हार पत्करून नवरा झाड कापवायला तैयार होतो.
लाकुडतोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तीथे येतात.
आल्याबरोबर ते गणपत ला फार रागावतात:- " मुर्खा...! गाढवा !
अरे हिरव्या गार झाडाला कशाला कापवतो आहे. अरे वृक्षा मुळेच आपल्याला प्राण वायू मिळते.
अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नाय- नाट होतो.
अरे अश्या झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात."
असं म्हणुन स्वामी तिथुन ताडकन निघून जातात.
सर्व जण स्वामींच्या मागे जातात.
स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात त्यांच्या काना जवळ रक्ताच्या धारा वाहत असतात.
गणपत च्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात.
गणपत पण म्हणतो-" माझ काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच."
तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो, वाहणारं रक्त थांबतं.
सर्व थक्क होतात.
स्वामी म्हणतात:-" आम्हाला घाव नव्हताच आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता.
तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झालं तसाच परिणाम तुम्ही लोकं दुसऱ्याच्या बोलण्यानी करुन घेतात.
गणपत च्या सासूनी आपल्या शब्दांनी वसुधा वर केला आणी वसुधानी तसाच परिणाम गणपत वर केला.
त्या परिणामा पाई गणपत वृक्ष्य हत्या सारखं महापाप करायला निघाला होता.
अरे दुसऱ्यांच ऐका पण आचरणात आणल्या पूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, विवेकानी त्या सल्ल्याची पारख करा,त्या आधी
आचरणात आणू नका.
अरे निसर्गाशी पाहिजे तस वागतात मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात."
गणपत आणी त्याचे परिजन स्वामींची क्षमा मागतात.
Thursday, December 2, 2010
(39) कुणावरही आंधळा विश्वास नको
भुजंग स्वामींपाशी येऊन तक्रार करतो कि मित्राला उधार दिलेले पैशे परत नाही मिळत आहे.
स्वामी पहिले हाजिरी घेतात-:-
"अरे माहित होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे, तरी पैशे उधार कशाला दिले?
अरे व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे."
मग स्वामी म्हणतात दोन दिवसात पैशे मिळतील.
चोळप्पाला म्हणतात-"जसा राजा तसी प्रजा!
राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा."
राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रजांनी अटक केली होती,
त्यांच्या स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी सुद्धा उर्मटपण्यानी वागतात ,त्यामुळे इंग्रज अटक करतात.
राजा खंडेराव आपली जामीन देउन आणी दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात, आणी त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात.
न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकानी शुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात.
स्वामींच्या कानावर दाजीबाच्या कारस्तान्या येतात.
स्वामी म्हणतात:- "दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजा पण फळ भोगणार."
चोळप्पा राजाशी जाऊन दाजीबा बद्दल बोलतात.
"प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्या मुळे प्रजा हैराण झाली आहे."
राजा म्हणतो- "आमचं रयतेवर पूर्ण लक्ष्य आहे.आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे."
राजा चोळप्पाच बोलणं फेटाळून काढतात.
इंग्रजांचा खलिदा येतो, संस्थान जब्त करण्या बाबद.
राजा स्वामी शरणी येतो.
स्वामी सांगतात:- "चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्या ऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली?"
दाजीबा आधीच मर्कट त्यावर बढतीचं मद्य प्यायला घातलं गेलं, त्याचाच हा परिणाम आहे.
रयत पिडली गेली.दाजीबा क्षमा मागतो
स्वामी म्हणतात:-"तुला क्षमा नाही.
तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील."
स्वामींचं वाक्य संपायचाच अवकाश असतो कि इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात.
राजा स्वामींची करुणा भाकतात.
स्वामी म्हणतात:-"तु गुरुपदेश मानला नाही आपल्या मनाचं केलं."
राजा शरणागती पत्करतो.
स्वामींना करुणा येऊन म्हणतात :-"जो पर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संसाथानाचं काहीच वाकडं होणार नाही."
स्वामी पहिले हाजिरी घेतात-:-
"अरे माहित होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे, तरी पैशे उधार कशाला दिले?
अरे व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे."
मग स्वामी म्हणतात दोन दिवसात पैशे मिळतील.
चोळप्पाला म्हणतात-"जसा राजा तसी प्रजा!
राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा."
राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रजांनी अटक केली होती,
त्यांच्या स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी सुद्धा उर्मटपण्यानी वागतात ,त्यामुळे इंग्रज अटक करतात.
राजा खंडेराव आपली जामीन देउन आणी दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात, आणी त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात.
न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकानी शुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात.
स्वामींच्या कानावर दाजीबाच्या कारस्तान्या येतात.
स्वामी म्हणतात:- "दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजा पण फळ भोगणार."
चोळप्पा राजाशी जाऊन दाजीबा बद्दल बोलतात.
"प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्या मुळे प्रजा हैराण झाली आहे."
राजा म्हणतो- "आमचं रयतेवर पूर्ण लक्ष्य आहे.आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे."
राजा चोळप्पाच बोलणं फेटाळून काढतात.
इंग्रजांचा खलिदा येतो, संस्थान जब्त करण्या बाबद.
राजा स्वामी शरणी येतो.
स्वामी सांगतात:- "चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्या ऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली?"
दाजीबा आधीच मर्कट त्यावर बढतीचं मद्य प्यायला घातलं गेलं, त्याचाच हा परिणाम आहे.
रयत पिडली गेली.दाजीबा क्षमा मागतो
स्वामी म्हणतात:-"तुला क्षमा नाही.
तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील."
स्वामींचं वाक्य संपायचाच अवकाश असतो कि इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात.
राजा स्वामींची करुणा भाकतात.
स्वामी म्हणतात:-"तु गुरुपदेश मानला नाही आपल्या मनाचं केलं."
राजा शरणागती पत्करतो.
स्वामींना करुणा येऊन म्हणतात :-"जो पर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संसाथानाचं काहीच वाकडं होणार नाही."
Subscribe to:
Posts (Atom)